प्यार
बाँटते चलो

प्यार बाँटते चलो, प्यार बाँटते चलो
क्या हिन्दू क्या मुसलमाँ हम सब हैं भाई-भाई
क्या हिन्दू क्या मुसलमाँ हम सब हैं भाई-भाई
राम ये है तो रहमान तुम हो , ये है कर्तार तो जॉन तुम हो
नाम कुछ हो मगर ये ना भूलो, सबसे पहले तो इन्सान तुम हो
नाम कुछ हो मगर ये ना भूलो, सबसे पहले तो इन्सान तुम हो
मानवतेचा
संदेश क अशी आणखी कित्येक गाणी आहेत. कबीराचे , रहीमचे दोहे आहेत जी दररोज सकाळी भारतात अनेक ठिकाणी लावली जातात , ऐकली जातात. परंतू मध्येच एखाद्या मुद्द्यावर धूर्त
राजकारणी जातीय , धार्मिक तेढ समाजात निर्माण करून स्वत:च्या सत्तेकडे नेणा-या वाटा धांडोळत असतात. सुज्ञ मुस्लिम , हिंदू व अन्य धर्मियांनी या धूर्त राजकारण्यांना ओळखणे जरूरी आहे. हे नेते स्वत:ची , स्वत:च्या पक्षाची विचारसारणी
वळकटीला बांधून कालपर्यन्त ज्यांना शिव्यांच्या लाखोल्या वाहिल्या त्यांच्या मांडीला
मांडी लाऊन बसण्यास कचरत नाही. ज्या जनतेच्या पुढे मतांची झोळी पसरवतात त्यांनाच एकमेकांशी
लढवतात. तेंव्हा या अशा नेत्यांना , राजकारण्यांना ओळखून गरीब
जनतेने , हातमजूरीवर उदरनिर्वाह करणा-यांनी यांच्या नादी न लागता
नवीन पिढीसाठी एक आदर्श भारत निर्माण करण्यासाठी हातभार लावावा व “क्या हिन्दू क्या मुसलमाँ हम सब हैं भाई-भाई” हे ध्यानात घेऊन “प्यार बाँटते चलो” करत कबीर
, रहीम, साईबाबा यांनी सांगितलेल्या
प्रेम भावाने राहावे. कारण
प्यार है ज़िन्दगी की निशानी, यह बुजुर्गो का कहना है यारो
एक ही साज के तार हैं सब, हमको मिल जुल के रहना है यारो
सोचो कल क्या थे, देखो अब क्या हो
तुमको ले ना डूबे, कही अपनी यह लड़ाई |
एक ही साज के तार हैं सब, हमको मिल जुल के रहना है यारो
सोचो कल क्या थे, देखो अब क्या हो
तुमको ले ना डूबे, कही अपनी यह लड़ाई |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा